नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा मंत्र 11 वेळेस बोला. सकाळी पहा काय चमत्कार घडतो ते. 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं गोष्टी घडतील. मित्रांनो तुमच्या जीवनातील अडचणी तुमच्या जीवनातील संकटे समस्या दुःख हा मंत्र दूर करू शकतो. हा मंत्र फक्त 11 वेळेस बोलायच आहे. हा मंत्र चमत्कारी खूप शक्तिशाली असा हा स्वामींचा मंत्र आहे.
स्वामींची प्रत्येक गोष्ट ही अद्भूत असते च म त्का रि क असते. आपण जर मनापासून पूर्ण विश्वासाने ती गोष्ट केली, स्वामींची सेवा केली तो मंत्र जाप केला तर स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सेवेकऱ्याला दर्शन देतच असतात. त्यांच्यावर स्वामींची कृपा होतच असते. म्हणून मित्रांनो आपण प्रत्येक गोष्ट करत असताना स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे.
मग ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो आणि मित्रांनो ही गोष्ट करताना, ते काम करताना आपण स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक काम आपण मनापासून पूर्ण प्रेमाने विश्वासाने केले पाहिजे. मित्रांनो या माहितीमध्ये आपण तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे त्या मंत्र्याला सुद्धा खूप विश्वासाने, मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने मंत्र जाप करायचा आहे.
फक्त 11 वेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचं आहे. मित्रांनो 11 वेळेस सांगितलं म्हणून बसायचं स्वामींसमोर आणि 11 वेळेस बोलून टाकायचं असं नाही. एक एक शब्द मनाने यायला पाहिजे. स्वामींना डोळे बंद केले तरी आपल्या समोर आपल्याला स्वामी दिसायला पाहिजेत.
ज्या पद्धतीने आपण मंत्र जाप करतो तो मंत्र जाप म्हणजे डोळे मिटल्यावर आपल्याला स्वामींचं मूर्ती, फोटो आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायच आहे मंत्र काही असा आहे मित्रानो मंत्र पहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः मित्रांनो हा खूपच च म त्का रि क आणि प्रभावशाली असा हा मंत्र आहे.
मंत्र खूप सोपा आहे तुम्हाला हा मंत्र फक्त 11 वेळेस बोलायचं आहे. तोपण विश्वास आणि मनोभावे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्हाला स्वामींसमोर बसायच आहे. तुम्ही एक वेळ ठरवून घ्या सकाळचे किंवा संध्याकाळचे आणि त्याच वेळेस आपल्याला बसायच आहे, अगरबत्ती लावायची आहे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र बोलायला सुरुवात करायच आहे.
मित्रांनो एवढेच करायचे नाही. तुम्हाला दिवसभरात कधीही ज्यावेळेस टाईम मिळेल त्या वेळेस तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला त्या दिवसांमध्येच स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होईल. तर रात्री बोललो तर सकाळपर्यंत तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल.
आणि 7 दिवसात तुमच्या मनासारखा गोष्टी घडायला सुरुवात होईल. मित्रांनो तुमच्या जीवनातील अडचणी, संकटे, समस्या, दुःख दूर होतील. तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. पण तुम्ही हा उपाय करताना, हा मंत्र जाप करताना संपूर्ण श्रद्धेने विश्वासाने मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.