मन स्थिर कसे ठेवावे?…स्वामींचे खूप उत्तम उत्तर…नक्की वाचा…

नमसकार मंडळी,

श्री स्वामी समर्थ, मित्रानो अनेक वेळी आपल्या कठीण परिस्थिती मध्ये मन शांत ठेवणं कठीण होऊन जातं, त्यामुळे ती कठीण परिस्थिती आपल्या अजून अडचणी निर्माण करते मन शांत असल्यास आपण अनेक गोष्टीं वर विजय मिळवू शकतो.

कितीही मोठ्या आव्हानना सहज सा सामोर जाऊ शकतो ,तर आज आपण मन कसे स्थिर ठेवावे हेच पाहणार आहोत. मंडळी मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे, मंत्र उच्चारण.

मित्रानो प्राचीनकाला मध्ये मंत्रांचा उच्चार केला जात आहे मंत्रांची रचना हि आध्यत्मिक विधेच्या अनुभवी संत महात्मा द्वारे केली जाते आणि हे मंत्र एखाद्य महा पुरुषा कडून, सद्गुरुं कडून किंवा संतांकडून सिद्ध केले जाते.

ज्या मुळे ह्या मंत्रात शक्ती निर्माण होते, आणि हि शक्ती सर्व परी असते म्हणूंच अश्या मंत्र आपल्या मनाला स्थिर ठेवते आणि आपल्या समोर प्रत्येक आव्हानाला सामोरी जाण्यास सामर्थ्य करते तो मंत्र कोणताही असो देवाचा, संतांचा तो सर्व परी असतो आणि आपल्या जीवनाला स्थिरता प्रदान करतो.

म्हणूनच महाराजांनी आपल्या नामस्मरण करत राहा हाच सल्ला दिला आहे मनाला स्थिर ठेवणं सोपं झालं आहे ह्या मंत्रांमुळे.

महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र जप तुमचे मनच नाही तर संपूर्ण आयुष्य,स्थिर आणि सुखी करण्यासाठी सक्षम आहे. म्हणूनच महाराजांचा मंत्राचा जप करत राहा तर तुमचं सगळं आयुष्य सुखी होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *