ज्यांना पहाटे ३ ते ५ या दरम्यान जाग येत असेल तर त्यांनी हे नक्की वाचा…

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ, अनेक लोकांनी हा प्रश्न विचारला आहे, कि पहाटे ३ ते ५ दरम्यान जाग येत असेल आणि झोप मोड होतअसेल तर त्याचा नक्की अर्थ काय असतो? मित्रानो हिंदू धर्मशास्राने पहाटे ३ ते ५ च्या वेळीस अमृत वेळा असं संबोदेलेलं आहे.

अनेक लोकांनाच हा दावा आहे कि पहाटे ३ ते ५ च्या वेळेस जाग होणे किंवा झोप मोड होणे हे अत्यंत अशुभ असते, त्याचे अनेक दुष्प्रभाव आपल्या जीवनावर होऊ लागतात मात्र हिंदू धर्म शास्त्रात अश्या प्रकारे कुठेही पहाटे ३ ते ५ च्या वेळीजग येणे हे अशुभ मानलं नाही.

मित्रानो खरतर हिंदू धर्मशास्त्रेत मानते कि अनेक दिव्य शक्ती ह्या पहाटे ३ ते ५ च्या वेळेससंपूर्ण पृथ्वी तलवार ह्या दिव्य शक्ती सक्रिय असतात. अनेक लोकं ह्या सगळ्या गोष्टी नॉ र्मल वाटतात जर ह्या वेळेस त्यांना जाग आली, तर ते सामान्य वाटून झोपी जातात.

खरंतर आपण अश्या प्रकारची चूक नका करू ह्या दिव्या शक्ती ह्या पवित्रशक्ती असतात. ह्या काही महत्व पूर्ण संकेत देत असतात. जे कि अतंत्य साधारण असतात. ह्या संकेतांवर अजिबात दुर्लक्ष करू नका, ह्या संकेतांमध्ये जे अर्थ लपलेलं आहे.

ते शोधण्याचा प्रयत्न करा, कारण कोणतीही गोष्ट विणाकारणा शिवाय घडून येत नाही. मित्रानो पहाटे ३ ते ५ ह्या वेळेस हिंदू धर्म शास्त्रात ह्या वेळेस अम्रुत बेला असं नावाने ओळखले जाते, ह्यावेळात अनेक अलौकित शक्ती चा प्रवाह संपूर्ण पुर्थ्वी तालावर सक्रिय आणि प्रवाहित होत असतो. आणि ह्या प्रलौकित शक्ती आपल्या काही संकेत देत असतात.

ह्या संकेतांचा अर्थ आपण समजून घ्यावा. अशी हि मान्यता आहे कि ह्याप्रलोकित शक्ती चा पहाटे ३ ते ५ ह्या शक्ती त्याच लोकांना जागवतात त्याच व्यक्तींची जोप मोड करतात त्यांना आनंदप्रदान कार्याचा असतो.

थोडक्यत पहाटे जर वारंवार जर झोप मोड होत असेल तर तुमच्या जीवनात आनंदच निर्माण होणारआहे, आणि हे त्रिकालपदी सत्य आहे. आणि म्हणून हे वेळ अशुभ नाही ह्या वेळेस जाग येन म्हणजे समजा कि आपल्याजीवनात आनंदाचा प्रवाह निर्मित होत आहे.

सोबतच आपल्या घरामध्ये धनधान्यात प्रचंड व्रुद्धी प्रदान होणार आहे. धनम्हणजे पैसा धान्य म्हणजे आपल्या घरात कधी हि धान्याची कमतरता होणार नाही ह्याकडे ह्या गोष्टी संकेत करतअसतात.

<
मित्रानो दोन महत्वपूर्ण गोष्टी एक तर आपल्या जीवनात आनंदाची निर्मिती होणार आहे आणि ह्या सोबतचआपलं घर धन ध्यानाने भरणार आहे. ह्याचा संकेत या अलौकिक शक्ती देत असतात. आणि तसेही तुम्हाला माहितीअसेल कि जे लोक लवकर उठतात.

ते त्याचा दिवसाचं नियोजन करतात. कुठेही घाई गडबड होत नाही. आणि नियोजनव्यवस्थित झाल्यामुळे कुठल्याही कामामध्ये यश मिळत. तुम्हाला माहित असेल कि पहाटे उठल्याने आपल मन, आपलं आरोग्य हे चांगला राहतं. अनेक प्रकारचे धार्मिक लाभ आपल्या प्राप्त होतात.

जे लोक पहाटे दररोज लवकर उठतात त्यांनाफ्रेश आणि मनशांती, आणि निसर्गाशी लाभ प्राप्त होतो. म्हणूनच हिंदू शास्त्रा प्रमाणे ह्या पहाटे उठण्यारा लोकांनानशीबवान आणि भाग्याशाली, मानल आहे. आणि मित्रानो जर आपण उठत नसाल तर सवय लावून घ्या आणि जर पहाटे झोपमोड होत असेल तर ते अशुभ न मानून त्या वेळचा सदुपयोग कराव.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *