कोणालाही मागू नका ही एक वस्तू; संपूर्ण कुटुंब होईल बरबाद; लेख वाचला नाही तर होईल पश्चात्ताप..!

नमस्कार मित्रांनो,

आपण आपल्या पूर्वजांना म्हणजेच आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या आजी आजोबाना असे सांगताना ऐकले असेल की दुसऱ्या लोकांच्या काही वस्तू आपण चुकूनही वापरू नये. वास्तू शास्त्र सुद्धा या गोष्टीला दुजोरा देत. आपल्या हिंदू धर्म शास्त्रात सुद्धा अस सांगितलं आहे की दुसऱ्यांच्या काही विशिष्ट वस्तू वापरल्याने आपल्या जीवनात वाईट वेळ सुरू होते.

आपल्याला ग्रह दोष लागतात. आपल्या कुंडलीत दोष निर्माण होतात. मित्रानो याचे दुष्परिणाम आता सध्या वर्तमान काळात जरी दिसले नाही तरी भविष्यामध्ये मोठी संकट येऊ शकतात. चला तर जाणून घेऊया त्या पाच वस्तू ज्या आपण दुसऱ्यांच्या अजिबात वापरू नयेत.

दुसऱ्याचे कपडे मग हे कपडे कोणतेही असू दे. दुसऱ्याचे कपडे आपण अजिबात वापरू नयेत. तसेच दुसऱ्याचं अंथरूण पांघरूण अजिबात वापरू नये. दुसऱ्याचे कपडे आपण वापरल्यास त्यांचे दोष आपल्याला लागतात. त्या व्यक्तीला जे रोग असतील आजार असतील ते आपल्या पाठीमागे लागतात. तसेच त्या व्यक्तीच्या कुंडलीतील दोष आपल्या मागे लागतात. कुंडलीत दोष सुद्धा निर्माण होतो. आणि म्हणून दुसऱ्या व्यक्तीचे कपडे तसेच अंथरूण आणि पांघरूण चुकूनही वापरू नये.

दुसरी गोष्ट जर तुम्हाला एखाद घर विकत घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जुनी वास्तू विकत घेत असाल एखादा बंगला आहे जो खूप दिवस पडून होता. ज्याच्यामध्ये कोणीही राहिले नाही त्या घराच्या बाबतीत संपूर्ण चौकशी करूनच ते घर विकत घ्यावं. कारण हे घर बंद पडलेले असतं त्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक वाईट आत्मांचा वास त्या घरात निर्माण होतो.

अनेक वाईट आ’त्मा त्या घरात प्रवेश करतात. त्या घरात नेमक काय घडलं होत. घराचा काय इतिहास आहे. हे जाणून घ्यायला हवे. जुन्या जाणत्या लोकांकडून हे घर विकत घ्यावं की नाही घरात प्रवेश करावा की नाही याबाबत सुद्धा आपण सल्ला घ्यावा. एखाद्या नवीन ठिकाणी घेतल्यानंतर नवीन वास्तू मध्ये प्रवेश करताना ही नक्की काळजी घ्या. मित्रानो बरीचशी घर ही शापित असतात. बऱ्याचशा घरांना शा’प लागलेला असतो. आणि शापाचा प्रभाव म्हणून तुम्ही अशा घरात प्रवेश केलात तर तुम्हाला भयंकर तोटे हे सहन करावे लागतात. कदाचित तुमचं जीवन हे बरबाद होऊ शकते.

तिसरी गोष्ट दुसऱ्याने वापरलेल्या चपला अजिबात वापरू नका. किंवा दुसऱ्याने वापरलेले बूट अजिबात वापरू नका. असं केल्याने आपली कुंडली बिघडते. आपल्या कुंडलीत दोष निर्माण होतात. बऱ्याचदा आपल्या घरात पाहुणे वगैरे येतात त्यांच्या चपला आपण आत ठेवत असाल तर काही हरकत नाही. मात्र दीर्घकाळ या चपला आपल्या घराच्या आत ठेवता कामा नये.

यासाठी आपण आपल्या घराच्या बाहेर एखाद चप्पल स्टँड बनवून त्याठिकाणी या चपला ठेवू शकता. दुसऱ्या व्यक्तीची चपला जर आपल्या घरात दीर्घकाळ राहत असतील तर आपल्या चालू कामात अडथळा निर्माण होतात. प्रत्येक शुभ कार्य असफल होऊ लागते. जा काही चांगलं होत आहे. ते होता होता थांबते. आणि दोष लागतात ही गोष्ट तर निराळीच. दुसऱ्या व्यक्तींच्या चपला आणि बूट हे आपल्या घरात ठेवू नये. दुसऱ्याच्या चपला व बूट वापरू सुद्धा नयेत.

आपल्याला वेळोवेळी गरज पडत असते आणि पैशांचे उधारीचे व्यवहार करत असतो. जर एखाद्या व्यक्ती कडून उधार पैसे घेतले असतील तर त्याला ते वेळच्या वेळी परत करणे गरजेचे आहे. जर दुसऱ्याचे उधार घेतलेले पैसे जर परत करत नसाल तर मित्रानो तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला त्या पैशांचा लाभ होतो मात्र खर तर तुम्हाला अनेक दोष त्यामुळे लागत असतात. लक्ष्मी अशा घरात टिकत नाही.

<
म्हणून वेळीच असे पैसे परत करा. बऱ्याचदा असे होते की आपली गरज भागते. आपल्याकडे पैसे पण येतात. पण आपल्याकडे हे पैसे येवूनसुद्धा ते परत करण्याचे नाव काढत नाही. मित्रानो अशा प्रकारची चूक करू नका. याने सुद्धा भयंकर नुकसानीस सामोरे जावे लागते. या गोष्टींचं आपण पालन करा. या गोष्टी आपण दुसऱ्याच्या अजिबात वापरू नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *