नमस्कार मित्रांनो,
तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ
मित्रानो, तुम्ही ऐकले असेल कधी कधी आपण जे बोलत असतो ते आपल्या सोबत होत असते. आपल्या मनाची शक्ती खूप जास्त असते.
आपण जे बोलतो ते सर्व आपल्या अंतर्मनात जाते. आणि तेच सत्य होते. कधी जे आपण ठरवतो ते आपण करून सुद्धा दाखवतो. आपण जे बोलतो जे वाक्य बोलतो ते वाक्य आपल्या अंतर्मनात जातात आणि तशी परिस्थिती निर्माण होत असते.
आपण नेहमी असे काही वाक्य बोलतो. की ज्यामुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टीची कमीच असते. नकारात्मक वाक्य असणारे वाक्य तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकतात.
तुम्हाला नकारात्मकता ने भरून टाकतात. जसे की आपण बोलतो,पैसा कमी भेटला तरी चालेल पण नोकरी मिळायला हवी,समाधान मिळायला हवे. हे नकारात्मक वाक्य आहे.
दुसरे मी गरीब असेल तरी चालेल मी सुखी असायला हवं. माझे नशीबच खराब आहे. म्हणून गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत. मी श्रीमंत झालो नाही तरी चालेल पण दोन टाइम सुखाचे जेवण मिळायला हवे.
मित्रांनो या गोष्टी वाचायला छान वाटतात तुम्हीही या गोष्टी बोलतच असाल पण विचार केला आहे का या गोष्टी नकारात्मक आहेत. तुमच्या मानला त्या नकारात्मक भावना पोहोचवतात आणि अंतर्मनात याच गोष्टी साठवून असतात.
मग तुम्ही गरीब असलात तरी सुख तुमच्याकडे हवे हे तुमच्या मानला वाटते आणि तेच तुमच्या कडे राहते की तुम्ही गरीबच राहतात. सुखी राहतात पण हे नकारात्मक आहे ना कारण आपल्या मनाची शक्ती एवढी असते की आपल्या सर्व इच्छा ती पूर्ण करू शकतो.
पण त्या मानला चुकीचे संदेश देत असतो. नकारात्मक भावना पोहचवत असतो. कारण त्या गोष्टीची भावना आपल्या मनात जाते. आणि त्याचप्रकारे आपल्या आयुष्यात होऊ लागते.
<
म्हणून मी गरीब राहिलो तरी चालेल, मला पैसा कमी मिळाला तरी चालेल, माझे नशीबच खराब आहे असे जर तुम्ही बोलत असाल तर तशीच परिस्तिथी तुमच्या समोर येईल.
विचार करा जर तुम्ही असे बोलाल की मला नोकरीमध्ये खूप पैसा मिळेल आणि समाधान पण मिळेल. माझे नशीब खूप चांगले आहे आणि मी सगळे काही मिळवेन.
मी श्रीमंत पण होईल आणि दोन टाइम सुखाने जेवेल. बघा हे वाक्य वाचायला ऐकायला पण छान वाटत. आणि हे वाक्य सकारात्मक भावना नी भरलेले आहेत.
तुमच्या मनाला, अंतर्मनात या भावना पोहचवत असतात. तुम्ही ऐकले असेल की रडत बसू नका. आयुष्यावर रडणे बंद करा. परिस्तिथी कधीच बदलणार नाही.
नकारात्मक वाक्य असणारे वाक्य, शब्द तुम्ही कधीच बोलू नका. तुमच्या मनात ते संदेश जात असतात ते संदेश देऊ नका. सकारात्मक बोला सगळे चांगले होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.