फक्त हे 1 पान तुम्हाला 100 वर्ष मरू देणार नाही, दबलेली ब्लॉक झालेली नस चुटकीत मोकळी, तोंडाच्या सर्व समस्या

नमस्कार मित्रांनो,

फक्त हे 1 पान खा कसल्याही प्रकारची तुमची नस दबलेली असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील किंवा पॅरॅलिसिसचा अटॅक आलेला असेल, माऊथ कॅन्सरची समस्या असेल किंवा तोंडाचा कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल, तर वर्षभरामधून फक्त 5 दिवस हा उपाय करा. तुमची नस ब्लॉक झालेले मोकळी होईल. तुमच रक्त घट्ट असेल तर ते पातळ होईल.

रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा बंद पडत असतील तर ती समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल. पॅरॅलिसिसची समस्या सुद्धा निघून जाईल. ज्या व्यक्तींना पॅरॅलिसिस झालेला आणि खाता येत नाही त्यांच्यासाठी या उपायाचा कसा वापर करायचा आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. अत्यंत सोपा परंतु परिणामकारक असा हा आ यु र्वे दि क उपाय आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये दोन तीन घटक आपल्या लागतात. 1 खाऊचे पान लागत. हा उपाय सांगितलेल्या पद्धतीने करणं खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा उपाय तुम्ही शेवटपर्यंत पुर्ण वाचा आणि त्याच पद्धतीने हा उपाय करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला घटक लागणार आहे ते आहे पान. खाऊच पान विड्याचे पान ज्याला म्हणतो आपण ते पान आपल्याला एक लागणार आहे.

हे पान आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हृदयाशी संबंधित असेल किंवा नसाच्या संदर्भात असेल, पान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असे एक पान आपल्या लागणार आहे. कुठलंही पान असेल तर चालेल म्हणजे कुठल्याही प्रकारच पान असलं तरी आपल्याला ते चालणार आहे. त्याच देठ आणि पानाचा शेंडा आपल्याला कापून टाकायचे आहे. पाने स्वच्छ धुऊन घ्यायच आहे.

दुसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे तो आहे लसुण. लसुण हा आपल्याला जाळावर भाजून घ्यायचा आहे. लसूण हा आपल्याला चिमट्याच्या मदतीने जाळावर भाजून घ्यायचं आहे. लसूण हा शरीरामधील अनेक आजारांवर अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः रक्त तुमचं घट्ट असेल, रक्ताच्या गुठळ्या बनत असतील आणि त्यामुळे नसा तुमच्या बंद होत असतील, नसा ब्लॉक होत असतील त्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

हृदयरोगाशी संबंधित समस्या असतील, बायपास झालेला असेल. अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा हृदयरोग तुम्हाला असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये कोणाला असेल किंवा तुम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. तर असा हा लसूण हृदयातील ब्लॉकेज सुद्धा काढतो, नसामध्ये ब्लॉकेज काढतो, रक्त पातळ करतो. असं लसूण आपल्याला जाळावर भाजून घ्यायच आहे. काळा पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे.

मग वरचा भाग काढून टाकून 2 लसून पाकळ्या खाऊच्या पानावर घ्यायच्या आहेत. पुढचा जो घटक याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ते आहे आलं किंवा आद्रक ज्याला म्हणतो. आलं आपल्याला थोडस घ्यायचं आहे. आलं सुद्धा विविध प्रकारच्या समस्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आल हे पाचक आहे. त्याचबरोबर आलं हे शरीरामधल वात, कफ, पित्तदोष असतो तो व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच आहे.

त्याचबरोबर शरीरातील नसाशी संदर्भात ज्या समस्या असतात त्यासाठी सुद्धा आलं अत्यंत महत्वाचा आहे. आल्याचा एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये पुढचा जो घटक आपल्याला टाकायचा आहे तो आहे मध. हनी किंवा मध ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला एक चमचाभर टाकायचं आहे.

मध हा सर्व प्रकारच्या वनस्पतीपासून बनवलेला असतो मधमाश्यांनी, त्यामुळे वनस्पतींचे आ यु र्वे दि क जे घटक असतात या मधामध्ये हे ऑलरेडी सर्व प्रकारच्या असतात. आणि त्याचबरोबर लसूण आणि आद्रक याचा जो तिखट स्वाद आहे तो सुद्धा आपल्याला लागणार नाही.

परंतु ज्यांना शुगर आहे त्यांनी मध न वापरता हा उपाय जरी केलात तरी चालेल. बाकीच्या लोकांनी मात्र 1 चमचाभर मध खाऊच्या पानामधे टाकायच आहे. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक जो लागणार आहे ते आहे जिरे. एक चिमुटभर जिरे किंवा अर्धा चमचा जिरे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. जिरे हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तोंडांच्या आजारासाठी. बऱ्याच जणांना तंबाखू गुटखा वगैरे खाण्याची वाईट सवय असते ही वाईट सवय सोडून द्यायला पाहिजे.

परंतु त्यामुळे त्यांच्या तोंडामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात. माऊथ कॅन्सरची त्यांना भीती असते. त्याचबरोबर तोंडामध्ये फोड येणे, तोंडामध्ये छाले पडणे या सर्व प्रकारच्या समस्या असतात. तोंड येण्याची समस्या असते तर ती तोंड येण्याची समस्या पूर्णपणे घालवून टाकण्यासाठी जिरे त्याच्यामध्ये टाकण अत्यंत महत्त्वाच आहे. जिरे तुमच्या दातांची समस्या सुद्धा घालवतं.

जिरे हे पाचक असतात आणि या सर्वांमध्ये मिक्स झाल्यामुळे नसांमधील ब्लॉकेज काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत जिरे. हे सर्व एकत्र करायचा आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे पान खायचा आहे. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिट आपल्याला काहीही खायच नाही पाणी सुद्धा प्यायचं नाही. आता ज्या व्यक्तींना पॅरॅलिसिस झालेला आहे किंवा त्यांना हे पान चावून खाणं शक्य नाही अशा व्यक्तींसाठी काय करायच आहे?

तर हे पान आणि हे सर्व घटक आहेत ते एकत्र कुटून घ्यायचे आहेत जिऱ्यासह एकत्र कुटून घ्यायचे आहेत आणि त्याचा रस निघेल तो रस आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक चमचा दीड चमचा काय निघेल तो आपल्याला रस काढून घ्यायचा आहे.

त्या रसामध्ये एक चमचाभर मध आपल्या मिक्स करायचा आहे आणि ते आपल्याला त्या व्यक्तीला चाटायला द्यायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग 5 ते 7 दिवस करायचा आहे.

नसांमध्ये ब्लॉकेज, रक्तामधल्या गुठळ्या पूर्णपणे निघून जातील. तुमचं रक्त एकदम पातळ होईल. तुम्हाला हृदयविकाराचा धोका आयुष्यात कधीही राहणार नाही. हृदय विकाराची समस्यासुद्धा तुमची पूर्णपणे निघून जाईल.

नसांमधलं तुमचं ब्लॉकेज निघून जाईल. पॅरॅलिसिस तुमचा दुरुस्त होऊन जाईल. त्याचबरोबर तोंडाशी संबंधित समस्या असतील तेसुद्धा यांने पूर्णपणे निघून जातील तर करायला अत्यंत सोपा उपाय आहे तुम्ही अवश्य करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *