नमस्कार मित्रांनो,
आपल्या दैनंदिन जीवनात आपण नित्य नियमाने काही गोष्टी करीत असतो. तो जसा काही आपल्या जीवनाचा एक भाग असतो. आपल्या ऋषी मुनींनी, पूर्वजांनी आपल्याला दैनंदिन जीवनात कसे वागावे, काय करावे, काय करू नये, कोणत्या वेळी कोणते कार्य करावे हे विविध धर्मग्रंथांमधून, त्यांच्या शिकवणीतून, वागणुकीतून आपल्याला सांगून ठेवले आहे.
मित्रांनो या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य, साध्या, सोप्या वाटतात. परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ द ड लेला आहे. आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्यामधले शास्त्र समजून घेत नाही.
या बाबींचा जर आपण बारका ईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्व जांनी आपल्यावर जे संस्कार केले आहेत, आपल्याला ज्या सवयी लावल्या आहेत त्या आपल्यासाठी खूपच लाभदायक आहेत.
त्यातील सवय म्हणजे स्ना न करणे. स्ना न करणे हा आपल्या जीवनातील एक अवि भाज्य भाग आहे. स्ना न केल्याने आपले शरीर स्वच्छ होते त्याबरोबरच आपले मनही प्रसन्न होते. स्ना न करण्याचे आपल्याला खूपच फायदे होतात हे तर आपण जाणतोच.
शास्त्रानुसार स्ना न करणे हे एक उत्तम आणि महत्त्वाचे कार्य आहे. परंतु आपल्याला हे माहित आहे का की स्ना न करण्यासाठीची एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट पद्धत असते. आपल्याला हे माहीत नसते आणि आपण आपल्या मनात येईल आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी आपण स्ना न करतो.
परंतु आपली ही सवय खूप चुकीची आहे. कधीही व कोणत्याही वेळी स्ना न केल्याने त्याचा आपल्याला फायदा तर होत नाहीच उलट नुकसानच होते.
आपला धर्मग्रंथ गरुड पुराणात राशी संबंधित सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ज न्मापासून ते मृ त्यू पर्यंत प्रत्येक गोष्टीचे त्यात वर्णन आलेले आहे. जीवन, मृ त्यू, स्व र्ग आणि नर क या बरोबरच धर्म, व्यवहारिक ज्ञान, संस्कार, वर्तणूक, सवयी या सर्वांविषयी महत्त्वपूर्ण माहिती त्यात आलेली आहे.
आज आपण पाहणार आहोत स्ना नाची योग्य वेळ कोणती तसेच स्ना न करण्याचे किती प्रकार आहेत त्याचे होणारे फायदे व तोटे.
स्ना नाचे पाच प्रकार आहेत. शास्त्रानुसार ब्र ह्म स्ना न, देव स्ना न, ऋषी स्ना न, मानव स्ना न व दा नव स्ना न असे स्ना नाचे पाच प्रकार पडतात. या सर्व प्रकारांनी त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे.
गरुड पुराणानुसार ब्र ह्म मुहूर्तावर केले गेलेले स्ना न हे सर्वश्रेष्ठ स्ना न मानले गेले आहे. ब्र ह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर आणि सूर्यो दयापूर्वी चा दीड ते दोन तास अगोदरचा काळ. म्हणजेच पहाटे तीन ते चार ची वेळ. ही दिवसातील सर्वात शुभ वेळ असते.
यावेळेस वातावरणात शुभ, सकारात्मक ऊर्जा असते. कारण ही वेळ भगवंतांची वेळ असते. म्हणून यावेळी भगवंताचे नाम स्म रण करता करता स्ना न केल्यास त्यास ब्र ह्म स्ना न म्हटले जाते.
हे स्ना न केल्यानंतर लगेचच सुर्यदेवांना अ र्घ्य दिल्यास आपल्याला जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. दिवसभर आपले शरीर व मन उत्साहाने भरलेले राहते. प्रसन्न राहते.
स्ना नाचा दुसरा प्रकार म्हणजे देव स्ना न. सकाळी चार ते पाच दरम्यान चे स्ना न केले जाते, त्या स्ना नाला देव स्ना न म्हटले जाते. सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करता करता केल्या जाणाऱ्या या स्ना नाला ही पवित्र स्ना न मानले गेले आहे.
या वेळी स्ना न केल्यास आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि अस्वच्छता निघून जाते. देव स्ना न केल्यास आपल्या शरीराबरोबरच मनही प्रसन्न होते.
तिसऱ्या स्ना न म्हणजे ऋषी स्ना न. ज्यावेळी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात चांदण्या दिसत असतात अश्यावेळी स्ना न केले जाते या स्ना नाला ऋषी स्ना न म्हणतात. हे स्ना न ही खूप श्रेष्ठ स्ना न मानले जाते. या वेळी स्ना न केल्यास आपल्याला मान सि क शांतता मिळते.
चौथे स्ना न म्हणजे मानव स्ना न. सकाळी सात ते आठच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या स्ना नाला मानव स्ना न म्हटले जाते. हे स्ना न सूर्यो दयाच्या वेळी किंवा सूर्योदय झाल्यानंतर लगेचच केले जाते. या स्ना नाला ही शुभ स्ना न मानले गेले आहे. या स्ना नामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते. ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात उत्साह येतो.
पाचवे स्ना न म्हणजे दा नव स्ना न. सकाळी आठ नंतर जे स्ना न केले जाते त्याला दा नव स्ना न म्हटले जाते. या स्ना नाला आपल्या शास्त्रात खूप अशुभ मानले गेले आहे. यावेळी वातावरणात पसरलेली दैवीश क्ती खूप कमी झालेली असते.
म्हणून या वेळी स्ना न केल्यास आपल्यामध्ये उत्साह व प्रसन्नता राहत नाही. ज्यामुळे आपल्याला दिवसभर आळशी व कंटा ळवाणे वाटत राहते. शरीरात आळशी पणा जाणवतो व म्हणून कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. सकाळी आठ वाजेनंतर स्ना न करू नये.
ज्या स्त्रिया आठ वाजल्यानंतर स्ना न करतात त्यांच्या जीवनात नेहमी दु र्भा ग्य राहते. अश्या स्त्रियांच्या घरातून सुख समृद्धी ही निघून जाते. काही व्यक्ती दुपारी बारा वाजल्यानंतर स्ना न करतात. हे स्ना न तर खूपच अशुभ स्ना न असते.
ज्या व्यक्ती दुपारी बारा वाजल्यानंतर स्ना न करतात त्यांच्या मनात दिवसभर राग, लोभ, क्रो ध, द्वे ष, नकारात्मकता, अश क्तपणा व चिडचि डेपणा वाढतो. ज्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत राहतात.
गरुड शास्त्रात आपल्याला नेहमी ब्र ह्म स्ना न, देव स्ना न, ऋषी स्ना न किंवा निदान मनुष्य स्ना न तरी करावे असे सांगितले आहे. या पवित्र वेळी उठून स्ना न करून भगवंताचे पूर्ण श्रद्धेने पूजन, ध्यान, नामस्मरण केल्यास तसेच सुर्यदेवांना अ र्घ्य दिल्यास आपल्या शरीरा सोबतच मनही शुद्ध व पवित्र होते.
अनेक अडचणींचा नाश होतो आणि आपण आपल्या जीवनात समृद्ध होतो. गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, यमुना, कावेरी, गोदावरी या नद्यांचे स्म रण करून स्ना न केल्यास सर्व प्रकारची नकारात्मकता, वाईट दृ ष्ट, रोग, दोष सर्व काही नष्ट होतात.
हे आहेत स्ना नाचे विविध प्रकार. त्याशिवाय भ स्म स्ना न, वृत्ति का स्ना न, पावसाच्या पाण्यातील स्ना न, नदीमधील स्ना न हे स्ना नाचे इतर काही प्रकार आहेत. यांची माहिती आपण पुन्हा कधीतरी पाहूया.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.