नमस्कार मित्रांनो,
दही घरात आणताना ही एक चूक अवश्य टाळा. अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी, कंगाली, दरिद्रता येऊ शकते. सोबतच आपल्या जीवनामध्ये कुंटूबामध्ये दुःखाची निर्मिती होऊ शकते. हिंदू धर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झालं. या समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी प्रकट झाल्या. लक्ष्मी याचा अर्थ असा की? ज्याज्या गोष्टी शुभ आहेत. मंगल आहेत. धन, वैभव, पैसा, सुख, संपदा, सौभाग्य, समृद्धी सर्व गोष्टींचा संबंध लक्ष्मी शी असतो.
याउलट लक्ष्मी म्हणजे दुःख दारिद्रता क्लेश, वादविवाद मित्रांनो ज्याठिकाणी अमंगल असत अशुभ असत. त्या सर्व गोष्टी अलक्ष्मी शी निगडित आहेत. आज आपण ज्या वस्तू बदल बोलणार आहोत. दह्याबदल; हे दही माता अलक्ष्मी स अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणूनच दह्याचा वापर तोटके करण्यासाठी एक प्रकारचे तंत्रमंत्र करण्यासाठी अगदी सरास केला जातो.
मित्रांनो अनेकदा आपल्याकडून नकळत ह्या दह्यासोबत काही वस्तू आपल्या घरात आणल्या जातात. जर आपण अशा प्रकारे ही चूक केली तर आपल्या घरात अलक्ष्मीचा वास निर्माण होतो. आणि त्याच्या प्रभावाने घरात लक्ष्मी राहण पसंत करत नाही. ज्याठिकाणी अलक्ष्मी आहे त्याठिकाणी लक्ष्मी याचा वास निर्माण होत नाही. भगवान श्री विष्णूनी लक्ष्मी आणि अलक्ष्मी स असं वरदान दिलेलं आहे की आपण दररोज लक्ष्मी आणि अलक्ष्मी या संपूर्ण पृथ्वी तलावर भ्रमण करतील.
प्रत्येक घरात डोकावून पाहतील आणि ज्या घरात मिष्टान्न असेल गोड धोड असेल ज्या घरात लोकं प्रेमाने, आदर भावनेने एकमेकांशी वागत असतील. ज्या घरात दररोज देव पूजन होत असेल, त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल. आणि ज्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील. एकमेकांची ऊनिधूनी काढली जात असतील. ज्या घरामध्ये कधीच देवपूजा होत नसेल, लोक अधर्माने वागत असतील.
स्त्रियांचा अपमान होत असेल त्या घरामध्ये माता अलक्ष्मी म्हणजेच कंगाली दरिद्रतादेवी म्हणजे दुःख दरिद्रता या गोष्टी अवश्य प्रवेश करतील. मित्रांनो सोबतच ही एक चूक या दह्यासोबत जर आपण काही वस्तू आपल्या घरात आणली लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी निघून जाते. घर सोडून जाते. आणि त्यामुळे आपल्या घरात आपोआपच अलक्ष्मीचा वास निर्माण होतो. जर तुमच्या घरामध्ये कितीही पैसा असू द्या. आगदी लाखो करोडो रुपये असु द्या.
हे पैसे तात्काळ अगदी वायफळ खर्च होतात. त्या पैश्याला अगदी पाय फुटलेले आहेत. जणू काही सारखे खर्च होतात. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. या ना त्या कारणाने जणू काही घरातला पैसा बाहेर जावू लागतो. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रानुसार, तंत्र मंत्र शास्त्रा अनुसार दूध आणि दही हे पदार्थ एकत्र रित्या आपण आपल्या घरात आणू नये. जेव्हा तुम्ही बाजारातून दही खरेदी कराल. यासोबत जर तुम्ही दूध खरेदी केलेले आहे.
तर एकाच वेळी या दोन पदार्थाना प्रवेश आपल्या वास्तूत मध्ये आपल्या घरामध्ये होऊ देऊ नका. ज्या घरात अशा प्रकारे दूध आणि दही एकत्ररीत्या एकाचा पिशवी मध्ये आणलं जात त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. अलक्ष्मी मात्र त्या घरात नक्की येते. लाखो रुपये वायफळ खर्च होतात. आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने असीम धन, वैभव, ऐश्वर्य, सुख संपदा निर्माण होवो.
अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी मिसळ हे फेसबुक पेज लाइक करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी मिसळ पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.
मराठी मिसळ पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.