नमस्कार मित्रांनो,
आपल्या सगळ्यांना एक प्रश्न नेहमी पडतो की आपण कोणासोबत कधीच वाईट नाही केला पण आपल्या सोबत नेहमी वाईटच होते. खूप लोकांना असं वाटत पण या सर्वप्रश्नांची उत्तरे स्वामी महाराजांनी दिलेली आहेत
आपल्या सोबत जे चांगले वाईट होते त्या बद्दल कधीच असे समजू नका की देव आपल्या सोबत नाही कारण जे होते ते चांगल्यासाठी होते.
असा असू शकत की, जे संकट आता तुमच्या वर आलेला आहे त्याच्या पेक्षा कित्येक पटीने मोठे संकट तुमच्यावर येणार होते पण तुमच्या चांगल्या कर्म मुळे ते कमी प्रमाणात आले असेल
उदाहरण म्हणजे तुमचा एकदा लहान अपघात होतो तेव्हा तुम्ही असा समाजत की माझ्या सोबत वाईट झाला पण कदाचित असा ही असू शकत की तो अपघात मोठा झाला असता नाही.
आपला जीव गेला असता पण तुमच्या चांगल्या कर्म मुळे तो फक्त छोटा झाला म्हणजे छोटी दुखापत. त्यामुळे आपण कधीच हताश होऊ नये श्री स्वामी समर्थ ..
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.