नमस्कार मित्रांनो,
आज अत्यंत प्राचीन टोटका आपण पाहणार आहोत. हा टोटका केल्यानंतर आपलं भाग्य बदलत, नशीब बदलत. अनेकदा आपण पाहिले असेल की एखादी स्त्री लग्न होऊन एखाद्या घरात जाते आणि त्या घराचे नशीबच पालटते. त्या घरातील लोक म्हणतात की या सुनेच्या रूपाने आमच्या घरात लक्ष्मी आलेली आहे.
आज असा टोटका की जो सर्व पुरुषांनी करायचा आहे. मात्र त्यासाठी महिलेची गरज लागणार आहे. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केलात, पुन्हा पुन्हा उपाय रिपीट करा.
जेव्हा जेव्हा तुमची पत्नी, तुमची बायको ती खळखळून हसेल अगदी कोणत्याही गोष्टीवर जेव्हा ती खळखळून हसेल. ते जे हास्य आहे त्या हास्यामध्ये एक प्रकारची एनर्जी असते. एक प्रकारची ऊर्जा असते.
तुम्हाला विज्ञान जगतातील काही सिद्धांत माहिती असतील. या जगात ऊर्जा ही शाश्वत आहे. ते कधीच नाश पावत नाही. ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात रुपांतरीत होत असते.
तर ही जी त्या स्त्रीच्या हास्यातील ऊर्जा आहे तिचा वापर आपण आपलं नशीब, भाग्य प्रबळ बनवण्यासाठी, चमकवण्यासाठी करणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी काही नियमांच पालन करावं लागतं. जसा के पहिला नियम म्हणजे वारंवार या उपायाचा वापर करा. कधी कधी आपल्या जीवनात इतके प्रचंड दोष असतात.
काही पितृदोष, ग्रह दोष किंवा वास्तू दोष असतील हे दोष इतके प्रबळ असतात की आपण करत असलेल्या उपाय आणि टोटके हे तितकेसे काम करत नाही किंवा त्यांचा प्रभाव तितका नसतो जितका त्या दोषांना असतो.
यावरती उपाय काय तर वारंवार एखादा उपाय पुनरावृत्त करणे. म्हणून हा उपाय वारंवार पुनरावृत्त करा. जेव्हा जेव्हा तुमची पत्नी खळखळून हसेल तेव्हा तेव्हा हा उपाय तुम्ही करायचं आहे. एक काम नक्की करायचा आहे.
उपाय कसा आहे तर आपली पत्नी खळखळून हसते म्हणजे इतकी हसते की तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. या हास्याच्या ऊर्जेचं अश्रूंमध्ये झालेल ते रूपांतर आहे आणि या असंच वापर आपण आपल भाग्य प्रबळ करण्यासाठी करणार आहोत.
अशावेळी अगदी कोणत्याही प्रकारची लज्जा वगैरे न बाळगता त्या स्त्रीच्या पतीने हे अश्रू आपल्या जीभेने चाटावे. अनेकांना हे खूप अवघड वाटू शकतं. खूप विचित्र वाटू शकत. मात्र काही उपाय असे असतात की जे लिहिलेले आहे.
कदाचित लाखो लोकांनी याचा अनुभव पूर्वी घेतलेला असेल. आपण सुद्धा करून पहा. एक अत्यंत महत्त्वाची अट शास्त्र असं सांगतो की ही स्त्री नवविवाहित असावी. म्हणजेच तिच नुकतच लग्न झालेल असाव. असे काही शास्त्रात लिहिलेले आहे. काही शास्त्रात असे काहीच वर्णन केलेले नाही कि नवविवाहित स्त्रीच असावी.
त्यामुळे विवाहित दांपत्याने हा उपाय करून पहावा. मात्र नवविवाहित दाम्पत्याने हा उपाय अवश्य करावा. आपण हा उपाय करताय म्हणजे कष्ट करणे, परिश्रम करणे सोडून देणे असे नाही.
उलट त्या कष्टामध्ये आपण वृद्धी करा, वाढ करा. कारण आपण आता जे काही करणार आहात त्या तुमच्या प्रत्येक कर्माला नशिबाची साथ मिळणार आहे.
केवळ हे टोटके करून कोणीच करोडपती बनत नसतं. तुम्ही तुमच्या प्रत्येक कर्माला नशिबाची साथ देण्याचं काम हे टोटके करत असतं आणि म्हणून पहिली गोष्ट कर्म करा. नशीब तुम्हाला साथ नक्की देईल.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.